Loading....

SWARAJ GYAAN PANCHAYAT

Towards a New Political Dialogue

Great changes have taken place in the workings of the world order since around 1990. The conditions for this change were created by global events such as the break-up of the Soviet Union, the expanding influence of globalization, and the exponential growth of information and communication technologies. Right since the use of entirely new strategies and techniques in the Second Gulf War, capitalism and imperialism have managed to achieve ever growing loot and exploitation of large populations of the world. New ways of thought have evolved to provide theoretical basis to justify the systems of exploitation. The ICTs, new systems of governance and control, and the global market are in sync to sustain and strengthen the system.These exploitative processes have found appreciation and active support from the established political systems of the day – be they democratic, socialist, or communalistic. No ideology of liberation of humanity, that has come out of Europe till date, is up to the challenge. Neither theoretically, nor practically. Implications of this situation are clear: It would be a mistake to attempt to try to locate the difficulties of failure merely in organization of the liberation struggles inspired by them. The responsibility this places on the shoulders of those engaged in struggles for liberation of humanity is much larger. The situation calls for construction of an entirely new political dialogue and imagination.

The Ukrain-Russia war has not merely altered the equilibrium of the world order. The received notion of the state is itself under strain. Important countries like Russia, China, Turkey, Israel and India seem to be leading the challenge to it. These countries talk of richness of their civilizations and cultures, and stake their claim to redefine the world-order and the global balance of power. The leaders of these countries, perceived as dictators by their own peoples, are also seen questioning the hegemony of the western imperialist powers – the UK, the USA and Europe, the very birthground of the established notion of state. This is a fledgling, and yet a growing trend. The situation is complex enough to confound activists of progressive and secular struggles for social change.

There exists a deep and a far-reaching agreement and understanding between the actors of the old state and the proponents of the new fledgling state. There is complete concurrence between the two on the absolute necessity of continued loot and, exploitation of the samaj for realization of their respective visions.

In our country the farmers movement has created a new space of challenge to both. A space for nurturing alternative vision for reconstruction of a just and equal society. That space belongs to the bahujan samaj and provides to it an historical opportunity. An opportunity for re-building the samaj on the strength of its knowledge (lokavidya) and concrete social values of justice (nyaaya), sacrifice (tyaaga) and brotherhood (bhaaichaaraa). The path begins with a new political dialogue.

The twenty-first century awaits such a dialogue – a dialogue not burdened by the dead-weight of western traditions of social-political thought, nor by the organized knowledge systems within the country. In fact, such a dialogue always existed around the idea of ‘swaraj’. Ironically, however, it is post-independence political processes that have gradually killed it.

The twenty-first century was inaugurated with a de-stabilization within the world of western knowledge systems. It happened with emergence of the computer, and information and communication technologies. This was the time when there grew a broad awareness of existence of knowledge in possession of the bahujan samaj and the role it played in sustaining the samaj. After all, it is this knowledge, which imperialism sought to harness through the use of the new techniques of knowledge management and information flow in order to increase profits and enhance capital accumulation.

Movements of the bahujan samaj that mark this period have made it possible for us all to bring to the fore the idea of swaraj once again. Dialogue around the idea will need to understand the world-view of the bahujan samaj afresh and place it at the centre of the dialogue.

Swaraj Chetana (Swaraj Consciousness)

The bahujan samaj is the vast sea of social formations of farmers, artisans, adivasis, women, workers, and small vendors and shop owners – of men and women, exploited and outcast by the system, and largely strangers to the college and university sytem. Clearly, the supreme need is to understand their consciousness, that gives life to ripples and waves in that sea. It is on the strength of this consciousness that movements for change rest, and that paths of liberation are forged. It is not classes, which make up the bahujan samaj. People of the bahujan samaj identify and speak of themeselves, and live as members of so many smaller (laghu) samaj’s.

The swarajist tradition is a gift of the bahujan samaj. Their consciousness lives on, unsplintered and undivided, even today. One perceives it every day, here and there, in ordinary life. It is this integral consciousness that directs and regulates economic, technical, social, political, cultural, philosophical as well as productive and knowledge activities of men and women of the bahujan samaj. In order to understand this undivided consciousness it may help to note its different facets, like the moral, the social, the political and the knowledge facets. An ordinary example might clarify this. That to thieve is wrong is the moral facet, that thefts damage the weave of the samaj is the social facet, that thieving is a punishable offense is the political facet, and that thieving is a sign of avidya is the knowledge facet of the consciousness controlling the act of thieving within the samaj. Can one better understand the consciousness of the bahujan samaj by looking at the weight and role of these, and possibly more facets in various activities of day-to-day life of bahujan samaj?
The political ideologies – such as, liberal democracy, democratic socialism, scientific socialism – of modern Europe were born and took root in the context of the development of a political society, the society mentored and shaped by the bourgeoisie and the proletariat. Our society is a samaj made of many laghu-samaj’s, smaller social formations, with further progression right down to the individual. The individual and the larger samaj are two extreme ends of human existence. It is imperative to understand that human consciosness is one, where individual consciosness and social consciosness are inter-dependent, mutually regulatory and with no hierarchy between them. This an activist on the ground already knows intuitively. However, it is unfathomable for those who cannot set aside European categories of thought.

It is to denote the integral consciosness of the bahujan samaj referred to above that we would like to use the term ‘swaraj chetana’. We witness it in movements of the bahujan samaj.

1. Farmers movement

The question of incomes of farmer households has been the focus of the farmers movement. The chief demands have lingered around just, remunerative, or scientific prices for farm produce. The modern industrial system and life-styles simply do not allow any long-term satisfaction of this demand. The farmers see the the demand as a path to an honorable status in society. Farmers movement draws attention toward need for re-installation of social values of justice, sacrifice and brotherhood. Its insistance on non-political methods provides a space for a constructing a dialogic between movements around restoring power back to the samaj.

2. Movement for social justice

The primary concern of social justice is with equality of the the bahujan samaj with the modern classes. That is equality of those sacrificed on the altar of construction of the modern industrial society with those who were literally born and brought up with the rise of that society. The demand of the bahujan samaj for this equality, and of the policies adopted by the state in response are under increasing fire. That the present leadership of social justice movements has failed to question the knowledge basis of the modern society merely adds fuel to this fire. Social justice stands a chance only if knowledge with bahujan samaj has the same social status as science, the basis of modern society. The leadership fails to understands this, entrapped as it is in safeguarding interests of the miniscule portion of the bahujan samaj, which has been drawn into the modern system. The demand for success of social justice movements is for a new leadership, which engages in a dialogue that honors the knowledge and values in bahujan samaj and imagins a future built upon that knowledge and those values.

3. Jal-Jangal-Jameen movement

The demand for local control on jal-jangal-jameen (water-forest-land) by sections of the bahujan samaj amounts to a declaration of the capacity of these samaj’s for conserving and managing these natural resources by their own wisdom, values and knowledge. They always did precisely that. Till the British, and then the post-independence Indian governments wrested that control from them in service of modern industrial society. These samaj’s never found a place in the democratic system, which restored that control to them. A swaraj dialogue may throw open major possibilities for them.

4. Environment justice movement

It is widely appreciated that factors that have led to destruction of environment are also the ones that have caused climate change. This would make life itself to become unsustainable. These factors reside in the very nature of the economy and the life-styles that industrial revolution brought into existence. Only a challenge to the knowledge basis of industrial revolution, to science itself can bring this economy and these life-styles into question and render efforts at change meaningful. Swaraj chetana as the bearer of an integral tradition of thought can give a concrete shape to such a challenge. The demand is of a dialogue based on according a just place to the traditional wisdom and knowledge of nature.

5. Swaraj Abhiyan

The idea of swaraj and the thought of svadeshi are fundamental to our culture and traditions. Although both appeared in independence struggle before Mahatma Gandhi, under his leadership they were freed from being treated merely as economic, or political notions. Gandhi ji reconstructed them in various aspects of philosophical traditions of this entire land. Since independence, swaraj and swadeshi have been reduced to adorning names of certain organizations and trusts. However, the SGP conceives of swaraj debate as that new political dialogue, which enlightens pathways to reconstruction of autonomous samaj and contemporary forms of self-governance. Activist of swaraj andolan must understand this and not be swayed by quick-fixes, which will ultimately only produce harm.

6. Lokavidya Jan Andolan

Lokavidya Jan Andolan is a knowledge movement. It seeks a just and equal position for Lokavidya in the world of knowledge. It demands an imagination of that social arrangement in which lokavidya-based work earns the same income as work based on modern university education. LJA has drawn attention to the sant-parampara and philosophical traditions of the bahujan samaj. It can participate in building a political dialogue which is free from domination of the state, individualism and western philosophical hought in the world of knowledge.

Let all individuals, groups and organizations desiring social change and engaged with various ways of thinking – all of us – start a political dialogue. Let experiences and needs of movements of the bahujan samaj guide this dialogue and provide points of departure. The dialogue may fittingly be called ‘Swaraj Gyan Panchayat’.

परिवर्तन विमर्श वाराणसी पहल

स्वराज ज्ञान पंचायत

एक नये राजनीतिक विमर्श की ओर

1990 के आस-पास से सोवियत यूनियन के टूटने, वैश्वीकरण के विस्तार पाने, सूचना (इंटरनेट) उद्योग के दिन दूना रात चौगुना आगे बढ़ने तथा दूसरे खाड़ी युद्ध के साथ युद्ध क्षेत्र में सर्वथा नए तौर तरीकों के विकसित होने से शुरू होकर आज तक पूँजीवाद और साम्राज्यवाद ने नई-नई वैचारिक स्थापनाओं, नई संपर्क-सूचना प्रौद्योगिकी और नई राज्य व्यवस्थाओं व वैश्विक बाजार के जरिये लूट और शोषण में बड़ी बढ़ोत्तरी की है. प्रचलित लोकतांत्रिक, समाजवादी और सांप्रदायिक व्यवस्थाओं सभी ने इसी प्रक्रिया में ज़ोर भरा है. यूरोप से उपजी परिवर्तन की विचारधाराएं इस प्रक्रिया से मुकाबला करने में सर्वथा नाकामयाब रही हैं, सैद्धांतिक और व्यावहारिक दोनों स्तरों पर. इसका मतलब यह है कि शोषण के जाल से मुकाबले की दिक्कतों को केवल सांगठनिक स्तर पर नहीं समझा जा सकता बल्कि यह एक नए विमर्श की मांग कर रहा है.हाल ही में शुरू हुए रूस-यूक्रेन युद्ध ने राष्ट्रीय और अंतरर्राष्ट्रीय राजनीति के आधार और समीकरणों को नया मोड़ दे दिया है, जिसके चलते प्रचलित राज्यसत्ता की अवधारणाओं को बड़े पैमाने पर प्रभावित हुई हैं. कुछ बड़े देशों ने नवनिर्माण के लिए सभ्यता, संस्कृति, इतिहास, भाषागत जैसी पहचान को एक ऐसा आधार बनाने की पेशकश की हैं, जो वैश्विक शक्तियों के नए सिरे से पुनर्संगठन का संकेत दे रही हैं. यह एक नई लेकिन प्रभावी बनती धारा है. इस धारा के चलते रूस, चीन, इजराइल, तुर्की और भारत अपने देश की सभ्यता और संस्कृति के गौरव शिखरों को और इसके फैलाव को एक दावे के रूप में पेश करते नज़र आते हैं. इन देशों के नेता अपने-अपने देशों में तानाशाह की पहचान रखते हैं और वैश्विक मंच पर पश्चिमी साम्राज्यवादी देशों (मुख्यतः इंग्लैण्ड, अमेरिका, यूरोप आदि) के विरोध की भाषा बोलते नज़र आ रहे हैं. परिवर्तन के कार्यकर्त्ता के लिए यह पेचीदगी भरी स्थिति है. प्रगतिशील और सेकुलर धारा के कार्यकर्ताओं के सामने असमंजस की स्थिति है.

उपरोक्त दोनों ही प्रक्रियाओं में बहुजन समाज की लूट अबाधित होने पर गहरी सहमति है. हमारे देश में फ़िलहाल इन दोनों खेमों के बीच किसान आन्दोलन ने ऐसी जगह पैदा की है, जहाँ किसान आंदोलन के कार्यकर्ता तथा गाँधी से लेकर मार्क्स तक सभी के अनुयायी एक साथ शामिल हैं. यह एक ऐतिहासिक मौका देता है एक तीसरे रास्ते के निर्माण का. एक ऐसे रास्ते के निर्माण का, जिसमें देश का बहुजन समाज (लोकविद्या समाज) अपने ज्ञान और विरासत के ठोस जीवनमूल्यों के आधार पर नवनिर्माण का रास्ता बनाए. इसकी शुरुआत एक नए राजनीतिक विमर्श से होगी.

21वीं सदी एक नये राजनीतिक विमर्श का इंतज़ार कर रही है, एक ऐसे राजनीतिक विमर्श का जो पाश्चात्य वैचारिक परम्पराओं और देशी संगठित ज्ञान के दबावों से मुक्त हो. हमारे देश में ‘स्वराज’ के इर्द-गिर्द एक ऐसा राजनीतिक विमर्श हमेशा से रहा है, लेकिन आज़ादी के बाद वह हाशिये पर चला गया. इस सदी के शुरू होने के थोड़ा पहले से ही आम लोगों के ज्ञान यानि लोकविद्या को नये सिरे से मान्यता मिलना शुरू हुई है. जिसके चलते और इस दौर के जन-आन्दोलनों के चलते उन नई परिस्थितियों का निर्माण हुआ है, जिनमें ‘स्वराज’ की चर्चा मुख्य धारा की बहस में आ सकती है. हमें इसके लिए दुनिया को बहुजन समाज की दृष्टि से समझने की शुरुआत नए सिरे से करनी होगी.

स्वराज चेतना

बड़े पैमाने पर शोषित और बहिष्कृत लोग, यानी किसान, मज़दूर, कारीगर, स्त्रियां, आदिवासी और ठेले गुमटी वाले, कालेज या विश्वविद्यालय नहीं गए होते हैं. हमें इनकी चेतना के स्वरुप को समझना होगा क्योंकि इन्हीं की चेतना की ताकत पर परिवर्तन के आंदोलन बनते हैं और मुक्ति के रास्ते निखारे जाते हैं. ये लोग वर्गों के रूप में नहीं पाए जाते तथापि समाज के रूप में ही वे अपनी पहचान करते हैं और उसी रूप में अस्तित्व भी रखते हैं.
‘स्वराज’ की परंपरा इन्हीं समाजों की देन है. इन समाजों में स्वराज चेतना के अंश आज भी जिंदा है. इनकी इस चेतना के चार अंग हैं : नैतिक, सामाजिक, राजनीतिक और ज्ञान आधारित. जबकि इन्हें अलग-अलग पहचानने से समझने की दृष्टि से कुछ मदद हो सकती है तथापि ये एक किस्म की संयुक्त चेतना के रूप में ही अस्तित्व रखते हैं. इन समाजों के जीवन में आर्थिक, तकनीकी, सामाजिक, राजनीतिक ,सांस्कृतिक, दार्शनिक और उत्पादन व ज्ञान सम्बंधित सारी गतिविधियां इसी संयुक्त चेतना से संचालित होती हैं. अपनी समझ साफ़ करने के लिए एक उदाहरण की मदद ली जाये. चोरी करना गलत है यह नैतिक चेतना है. चोरी करने से सामाजिक ताना-बाना टूटता है यह सामाजिक चेतना है. चोरी करना दंडनीय अपराध है यह राजनीतिक चेतना है. यूरिया से ज़मीन को होने वाले दूरगामी नुक्सान को पहचानना ज्ञान आधारित चेतना है. इस तरह हम चेतना के इन अंगों की थोड़ी बहुत व्याख्या करके आम लोगों के जीवन में इन चेतनाओं के आनुपातिक महत्त्व की पहचान कर सकते हैं.

आधुनिक यूरोप की राजनीतिक विचारधाराएं राजनीतिक समाज ( बुर्जुआ और सर्वहारा की प्रधानता में बने समाज और राज्य) के विकास के संदर्भ में विकसित हुई हैं. लोकतंत्र, लोकतांत्रिक-समाजवाद और वैज्ञानिक-समाजवाद ऐसी ही विचारधाराएं हैं. भारतीय समाज लघु समाजों (सोशल फार्मेशन) से बना है और लघु समाज लघुतर समाजों से. इस प्रक्रिया को जारी रखें तो अंत में व्यक्ति पर पहुँच जायेंगे। समाज और व्यक्ति मानवीय वास्तविकता के एक दूसरे के पूरक दो छोर हैं. यह समझाना महत्वपूर्ण है कि मानवीय चेतना में वैयक्तिक चेतना और सामाजिक चेतना का अन्योन्याश्रित संबंध निहित होता है. ज़मीनी कार्यकर्त्ता चेतना की यह समझ अक्सर रखते हैं. समस्या ज़्यादा पढ़े-लिखे लोगों के साथ है, जो यूरोपीय विचारों का सन्दर्भ लिए बगैर सोच नहीं पाते.

जिस संयुक्त चेतना का ज़िक्र ऊपर किया गया है उसे मोटे तौर पर ‘स्वराज चेतना’ का नाम दिया जा सकता है.
नीचे कुछ जन आन्दोलनों में इस चेतना को पहचाना जा सकता है.

1. किसान आन्दोलन

किसान आन्दोलन किसान परिवारों की आय पर केन्द्रित है. इसकी प्रमुख अभिव्यक्ति कृषि उत्पाद का जायज़, वैज्ञानिक और लाभकारी मूल्य मांगने में हुई है. उद्योग प्रधान आर्थिकी और वर्तमान जीवन शैली में यह संभव नहीं है. किसान आन्दोलन उस समाज की कल्पना का आग्रह रखता है, जिसमें उसे बाकि लोगों की तरह ही मान और सम्मान हो. आन्दोलन की व्यापकता और संघर्ष का जज़्बा न्याय, त्याग और भाईचारा जैसे मूल्यों की पुनर्प्रतिष्ठा की ओर ध्यान ले जाता है. यह आन्दोलन अपने लिए अराजनीतिकता के आग्रह के जरिये ऐसे नये राजनीतिक विमर्श को आकार देने का आधार बना रहा है, जिस विमर्श में राजनीति के साथ सामाजिक सत्ता की पुनर्स्थापना का महत्त्व उजागर हो.

2. सामाजिक न्याय आन्दोलन

सामाजिक न्याय की मांग उन लोगों की बराबरी की मांग है, जो औद्योगिक दुनिया के निर्माण में हाशिये पर डाल दिए गए हैं . ये ही बहुजन समाज हैं . इसकी प्रभावी समाज में शामिल होने की मांग का और उसके लिए अपनाई गई नीतियों का विरोध बड़े पैमाने पर शुरू हो गया है. जिसका मूल कारण यह है कि बहुजन समाज ने ज्ञान की अपनी परम्पराओं के आधार पर औद्योगिक समाज के ज्ञान के आधार साइंस को चुनौती नहीं दी है. अपनी लड़ाई ज्ञान के क्षेत्र में ले जाये बगैर सामाजिक न्याय संभव नहीं है. सामाजिक न्याय आन्दोलन के नेतृत्व में इस समझ की कमी है या यह कह लीजिये कि उन्हें बहुजन समाज का केवल ऊपरी हिस्सा ही दिखाई देता है. यह ऊपरी हिस्सा किसी बड़े परिवर्तन या मांग के समर्थन के लिए तैयार नहीं है. यह आन्दोलन बहुजन समाज के नये नेतृत्व और उस राजनीतिक विमर्श की मांग कर रहा है जिसमें बहुजन समाज की ज्ञान की परम्पराओं को स्थान मिले.

3. जल-जंगल-ज़मीन आन्दोलन

परंपरागत तौर पर जिन समाजों का नियंत्रण जल, जंगल और ज़मीन पर हुआ करता था वह पहले अंग्रेजों ने और फिर आज़ाद हिन्दुस्तान की सरकारों ने उनसे छीन लिया. वे इन प्राकृतिक संसाधनों पर अपना नियंत्रण वापस मांग रहे हैं. उनके ऐसे नियंत्रण का सीधा अर्थ यह है कि जल, जंगल और ज़मीन का प्रबंधन वे अपने ज्ञान, सामाजिक मूल्यों और विवेक के आधार पर करेंगे. इन समाजों के हितों का समावेश किन्हीं भी लोकतंत्र के नाम पर चलने वाली व्यवस्थाओं में नहीं हो सका है. स्वराज का राजनीतिक विमर्श उनके लिए बड़े रास्ते खोल सकता है.

4. पर्यावरण/जलवायु आन्दोलन

पर्यावरण और स्थितिकीय के विनाश के जो कारक हैं वे ही जलवायु परिवर्तन और उसके चलते जीवन ही समाप्त हो जाये, इसके भी कारक हैं. ये कारक प्रमुख रूप से औद्योगिक क्रांति के चलते बनी आर्थिकी और जीवन शैली में निहित हैं. जब तक औद्योगिक क्रांति के ज्ञान-आधार यानी साइंस को चुनौती नहीं दी जाती तब तक इस आर्थिकी और जीवन शैली को बदलने के पुख्ता आधार नहीं बनते. स्वराज चेतना एक समग्र तर्क परंपरा की वाहक है और इस चुनौती को मूर्त रूप देने की क्षमता रखती है. पर्यावरण/जलवायु आन्दोलन एक ऐसे राजनीतिक विमर्श की मांग कर रहा है, जिसमें प्रकृति की पारंपरिक समझ और ज्ञान को उसका न्यायोचित स्थान मिले.

5. स्वराज अभियान

स्वराज का विचार वर्ष 2011 के भ्रष्टाचार विरोधी आन्दोलन के बाद से सार्वजनिक बहस में दुबारा आ गया. स्वराज और स्वदेशी ये इस देश और सभ्यता की परम्परा के मौलिक विचार हैं, जो महात्मा गाँधी के पहले से राष्ट्रीय आन्दोलन में बहस में भी रहे. महात्मा गाँधी ने उन्हें राजनीतिक अथवा आर्थिक स्तर से उठा कर एक सार्वभौमिक भारतीय दर्शन के अंगों के रूप में पुनर्निर्मित किया. अब स्वराज के नाम से संगठन, अभियान, संस्थाएं आदि चल रहे हैं. स्वराज की यह बहस एक नये राजनीतिक विमर्श को जन्म देती है. यह एक ऐसी बहस होनी है, जो स्वायत्त समाजों के पुनर्निर्माण और स्वशासन के समकालीन के रूपों और मार्गों को उजागर करेगी. यह बात स्वराज आन्दोलन में सक्रिय व्यक्तियों और समूहों को समझना ज़रूरी है. तुरंत नतीजा हासिल करने की इच्छा के परिणाम प्रतिकूल ही होंगे.

6. लोकविद्या जन आन्दोलन

लोकविद्या जन आन्दोलन बहुजन समाज का ज्ञान आन्दोलन है, जिसका प्रमुख ध्येय लोकविद्या के लिए ज्ञान की दुनिया में बराबरी का स्थान हासिल करना है. यह उस व्यवस्था की कल्पना की मांग करता है, जिसमें लोकविद्या आधारित कार्यों पर वैसी ही आय हो जैसी विश्वविद्यालय के ज्ञान के आधार पर होती है. लोकविद्या के विचार और आन्दोलन ने संत परंपरा और बहुजन समाज की दर्शन की परम्पराओं की ओर ध्यान खींचा है. यह उस राजनीतिक विमर्श को बनाने में भागीदार हो सकता है, जो राज्यसत्ता, व्यक्तिवाद और ज्ञान के पाश्चात्य दर्शन के दबाव में न हो.

परिवर्तन के आकांक्षी व्यक्ति, समूह, संगठन और ढंग-ढंग से सोचने वाले मिलकर एक नया राजनीतिक विमर्श शुरू करें. जन-आन्दोलनों की ज़रूरतों और उनमें निहित दिशाबोध से इस विमर्श के प्रस्थान बिंदु बनाये जायें. इस संवाद को ‘स्वराज ज्ञान पंचायत’ का नाम दिया जाए तो बेहतर होगा.

स्वराज ज्ञान पंचायत

एका नवीन राजकीय संवादाच्या दिशेने

एकोणीसशे नव्वद नंतर च्या तीन दशकांत जगात फार मोठे बदल घडून आले. यांसाठी पोषक अशी पार्श्वभूमी तयार होण्यात सोवियत यूनियन चे विघटन, जागतिकीकरणाचा वाढता व्याप आणि संगणक व संचार तंत्रज्ञानात घडून आलेले अभूतपूर्व बदल या बाबींचा वाटा निर्णायक मानायला हवा. दुसऱ्या खाडी युद्धात अगदीच नवीन तंत्र आणि डावपेचांचा वापर केला गेला. त्यानंतर भांडवलशाही व साम्राज्यवाद यांकरवी जगातील मोठ्या जनसंख्येच्या आधीपासूनच होत असलेल्या लुटीत प्रचंड वाढ साध्य करणाऱ्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. या सोबतच या वाढीव लुटीचे ही समर्थन करायला नवनवीन वैचारिक व्यवस्था अस्तित्वात आल्या आहेत. इंटरनेट व संचार प्रणाली, शासन आणि नियंत्रणाच्या आधुनिक व्यवस्था आणि जागतिक बाजारपेठ हे या सर्व प्रक्रियांत एकमेकाला सहायक आणि पूरक ठरले आहेत.प्रभावी चलनात असलेल्या सर्वच विचार-प्रणाली व राजकीय व्यवस्थांकरवी – मग त्या लोकशाही असोत, का समाजवादी, अगर सम्प्रदायवादी – या जागतिक शोषण प्रक्रियांचे ‘विकास’ या नावाने स्वागत होत आहे! पाश्चिमात्य देशांत जन्मलेले मानव-समाज मुक्तीचे सगळेच विचार हे नवीन आव्हान पेलण्यास हतबल ठरले आहेत, असे मानायाला पुरेशी जागा आहे. या विचारांवर आधारलेल्या मुक्ती-लढ्यांचे वैफल्य निव्वळ संघटनात्मक स्वरूपाचे मानले, तर ते सपशेल चुकीचे ठरेल. परिणामी या सर्वच संघर्षांत सहभागी कार्यकर्त्यांसमोर विलक्षण आव्हान उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी मिळून आपसांत एका नवीन प्रकाराचा संवाद आरम्भणे गरजेचे आहे.

जागतिक ताकदींमधला परस्पर समतोल रशिया-युक्रेन युद्धाने जवळ-जवळ संपुष्टात आणला आहे. एवढेच नव्हे तर युद्धा सोबतच्या घडामोडींनी ‘राज्य’ (नेशन-स्टेट) या दोन-अडीच शतकांपूर्वी यूरोपात अस्तित्वात आलेल्या समाज-संचलना विषयीच्या मूळ संकल्पनेवर मोठे प्रश्न-चिह्न उभे केले आहे. या प्रक्रियेत रशिया, चीन, तुर्कस्थान, इज्राएल आणि भारत हे देश आघाडी वर दिसतात. आपली प्राचीन समृद्ध सभ्यता व संस्कृती या बद्दल हे देश आक्रमक पवित्रा घेतांना, आणि त्या बळावर जागतिक शक्ती-समीकरणात निर्णायक बदल घडवायची भाषा बोलतांना दिसतात. एकीकडे या सर्व देशांच्या नेत्यांची देशांतर्गत प्रतिमा ‘हुकूमशहा’ अशी आहे, तर दुसरीकडे मात्र हेच नेते ‘राज्य’ या संकल्पनेच्या जनक (ब्रिटन, अमेरिका, फ्रांस) देशांच्या दंडुकेशाही चा विरोध करतांनाही आढळतात. सध्या अंकुरावस्थेत असलेला – “सिविलायझेशन स्टेट” या नावाने संबोधला जात असलेला – हा निवडुंग फोफावण्याच्या मार्गावर आहे. प्रगतीशील धर्मनिरपेक्ष कार्यकर्त्यांच्या दृष्टीने एकंदर परिस्थिती पुरेशी जटील आणि कोंडीत टाकणारी आहे.

जुन्या (नेशन-स्टेट), आणि सध्या मूळ धरत असलेल्या नवीन (सिविलायझेशन स्टेट) अशा दोन राज्य-संकल्पनांत बरीच वेगळीक आहे, मतभिन्नता आहे. या वेगवेगळ्या संकल्पनांचे पुरस्कर्ते अनेक बाबतीत एकमेकाचा विरोध ही करतात. मात्र एका अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर दोहोंत एकमत व मैत्री दिसून येते. जर भावी समाजाचे आपल्या आवडीचे चित्र प्रत्यक्षात रेखाटायचे असेल, तर बहुजन समाजाची लूट मांडणे अपरिहार्य आहे, यावर दोनही प्रकारच्या राज्यांचे प्रवर्तक एकमेका सोबत आहेत.

देशांतील शेतकरी चळवळीने मात्र प्रचलित दोनही प्रभावी राजकीय प्रवाह थोपवण्याचे आव्हान पेलण्यासाठी मैदान मोकळे केले. हे मैदान बहुजन समाजाचे आहे. न्याय व समते वर समाजाची पुनर्बांधणी घडवायचे हे मैदान आहे. बहुजन समाजा साठी ही ऐतिहासिक संधी आहे. स्वतः जवळचे आपले ज्ञान आणि न्याय, त्याग व बंधुभावाची आपली सामाजिक मूल्ये यांच्या दिमतीवर नवीन समाजाची निर्मिती करायला पुढाकार घ्यायची ही संधी आहे. याची सुरवात एका नवीन राजकीय संवादाची मुहूर्तमेढ ठेवून होऊ शकेल.

एका नवीन धरतीच्या राजकीय संवादाच्या प्रतीक्षेत हे शतक आहे. पाश्चिमात्य उगमस्थाने असलेल्या वैचारिक परंपरा व व्यवस्था, आणि देशांतर्गत संघटित ज्ञान प्रणालींनी पुरस्कृत केलेल्या वैचारिक परंपरा व व्यवस्था या दोहोंचे जोखड झुगारून टाकणारा असा हा संवाद असेल. तसे पाहिले तर असा संवाद आपल्या समाजात ‘स्वराज’ अगर तत्सम संकल्पनांभोवती नेहमीच घडत असे. परंतू, इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळविल्यानंतरच्या राजकीय प्रक्रियांनीच तो हळू-हळू संपुष्टात आणला, ही ऐतिहासिक विडम्बनाच मानावी लागेल.

एकविसाव्या शतकाची नांदी पाश्चिमात्य ज्ञान क्षेत्राला मोठे हादरे देत झाली. संगणक विज्ञान आणि संचार तंत्रज्ञान यांत झालेली विलक्षण प्रगती याला जवाबदार ठरली, आणि ज्ञान-क्षेत्रात सायंस चे निर्विवाद सर्वोच्च स्थान, थोडे-फार का होईना, डळमळीत झाले. परिणामी हा काळ बहुजन समाजाकडे असलेल्या विस्तृत ज्ञानाचे – म्हणजेच, लोकविद्येचे – सामाजिक अस्तित्व व समाज जगवायचे मार्ग पुरवायची त्या ज्ञानाची क्षमता, यांविषयीची, वसाहतवादी वर्चस्वात हरपत गेलेली, सार्वत्रिक ओळख आणि भान परत एकदा जागवणारा काळ ठरला. बहुजन समाजाने लोकविद्येच्या ताकदीवर केलेल्या उत्पादना वर जागतिक भांडवल, आणि नवोदित संगणक, इंटरनेट व संचार प्रणाली-आधारित ज्ञान-व्यवस्थापन तंत्र वापरून जागतिक बाजारपेठांतून वाढीव मुनाफा आणि भांडवल-संचय साधणारी जी नवीन प्रक्रिया या काळात बळावली, ती याला काही अंशी कारणीभूत ठरली.

बहुजन समाजाच्या या काळातील संघर्षांपासून शिकवण आणि प्रेरणा घेऊन ‘स्वराज’ या संकल्पनेभोवती संवाद साधता येऊ शकेल. बहुजन समाजाची विश्वदृष्टी नव्याने समजून घेणे या संवादातून साधू शकेल.

स्वराज-चेतना

बहुजन समाज हा विविध शेतकरी, कारागीर, आदिवासी, मजूर, फेरीवाले, लहान दुकानदार, स्त्रिया या समाजांचा विशाल सागर आहे. आधुनिक शोषणकारी व्यवस्थेने सामाजिक दृष्टीने बहिष्कृत केलेला असा हा समाज आहे; कॉलेज-विद्यापीठ शिक्षणाला कमोबेश मुकलेल्यांचा समाज आहे. या सागरातील लहरी व लाटांत या समाजाच्या जाणिवाच प्राण फुंकतात व त्याच बळावर या समाजाचे लढे उभे राहतात. बहुजन समाजातील लोकांची ओळख त्यांच्या-त्यांच्या लघु-समाजांतून तयार होते, आणि ते या समाजांचे घटक म्हणूनच बहुजन समाजरूपी सागरात जगतात, वावरतात.

स्वराज-चेतना बहुजन समाजाचा आविष्कार आहे. सामान्य जीवनात या चेतनेची पदोपदी प्रचीती येते. समाजातील आर्थिक, तांत्रिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, तत्व-विचार संबंधी, आणि एकंदर सर्वच उत्पादक व ज्ञानाधिष्ठित कार्ये या अखंडित समग्र चेतनेच्या नियंत्रण व मार्गदर्शनानेच होत असतात. बहुजन समाजाची चेतना, समग्र जाणीव समजून घ्यायला तिचे विविध पैलू ओळखणे सहायक ठरावे. उदाहरणार्थ, चोरी करण्याला समाजात आळा घालणाऱ्या समग्र चेतने बद्दल असे म्हणता येईल: ‘चोरी करणे चूक आहे’ हा तिचा नैतिक पैलू आहे, तर ‘चोरी केल्याने समाजाची एकंदर वीण उसवते’ हा सामाजिक पैलू, ‘चोरी करणे दंडनीय अपराध आहे’ हा राजकीय पैलू, आणि ‘चोरी करणे अविद्येचे लक्षण आहे’ हा तिचा ज्ञान-पैलू. सर्वच प्रकारचे सामाजिक व्यवहार असेच त्या-त्या व्यवहारासंबंधी विविध आयामी समग्र चेतनेच्या बळावरच नियंत्रित होत असतात, या दृष्टीकोनातून बघितले तर बहुधा ती समजायला मदत होईल.
उदारमतवादी लोकशाही, लोकतांत्रिक समाजवाद, किंवा शास्त्रीय समाजवाद (लिबरल डेमोक्रसी, डेमोक्रेटिक सोशलिझम, किंवा सायंटिफिक सोशलिझम) या सारख्या राजकीय विचारधारा पाश्चिमात्य देशांत उदयाला आल्या आणि रुजल्या. त्या देशांतील समाज मध्यम वर्ग (bourgeoisie) आणि कामगार वर्ग (proletariat) यांच्या नेतृत्वात घडले. आपल्या देशाचा बृहत समाज मात्र असंख्य लघु-समाजांनी मिळून घडलेला आहे. यात लघु-समाज, त्यांत लघुतर समाज, … अशी घटकांची मालिका थेट व्यक्ती पर्यंत नेते. समाजाच्या या घडवणुकीत प्रत्येक पातळीवर ‘स्वायत्तता’ या संकल्पनेला महत्वाचे स्थान आहे. व्यक्ती आणि बृहत समाज हे मानवाच्या अस्तित्वाचे व जीवनाचे दोन टोकांचे घटक आहेत. या संदर्भात हे लक्षात घेणे गरजेचे आहे की व्यक्तिगत जाणिवा आणि सामाजिक जाणिवा यांच्या दरम्यान अन्योन्याश्रित पण समतेचे नाते ज्यात मान्य असते ती चेतना म्हणजेच मानवीय चेतना. जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला हे सत्य आपसुकच गवसते. यात अडचण फक्त त्यांनाच भासते जे पाश्चिमात्य संकल्पना बाजूला सारून विचार करू शकत नाहीत!
वर चर्चिलेली बहुजन समाजाची समग्र चेतना म्हणजेच स्वराज-चेतना. जागतिक शोषण व्यवस्थेने निर्माण केलेल्या परिस्थितीत होत असलेल्या बहुजन समाजाच्या सर्वच लढ्यांत स्वराज-चेतनेची स्फुटे दिसतात.

1. शेतकरी आंदोलन

या आंदोलनात शेतकरी कुटुंबाच्या मिळकतीचा प्रश्न मध्यवर्ती आहे. प्रमुख मागणी शेतमालाला रास्त भाव, फायदेशीर भाव, किंवा शास्त्रीय भाव या धरतीची आहे. आधुनिक औद्योगिक व्यवस्था आणि जीवन-शैली कायम ठेवून या मागणी चे निराकरण होणे केवळ अशक्य आहे. शेतकरी असे मानतात की मानाने जगायचे असेल तर ही मागणी पदरात पाडून घेण्याला पर्याय नाही. समाजात न्याय, त्याग आणि बंधुभाव रुजवणे अतिशय गरजेचे आहे याकडे शेतकरी आंदोलनाने लक्ष वेधले आहे. अराजकीयत्वा वर आंदोलनाने दिलेला भर सत्ता समाजात परतावी यासाठी परस्पर संवाद साधण्या संबंधी आशावादाला बळ देणाराच आहे.

2. सामाजिक न्यायाचे लढे

सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा या उद्दिष्टाने लढलेले लढे बहुजन समाज आणि आधुनिक वर्ग यांत समता व्हावी यावर भर देतात. याचा अर्थ असा की आधुनिक औद्योगिक व्यवस्था उभारायला ज्या समाजांचा बळी गेला ते, आणि त्या व्यवस्थेने जे वर्ग मुळात जन्माला घातले आणि पोसले ते, यां दोहोंत समता व्हावी असा आग्रह सामाजिक-न्याय लढे धरतात. या लढ्यांतील मागण्या आणि त्यां संदर्भात सरकारींनी उचललेली धोरणात्मक पावले या दोहोंवर सध्या राजकारणात प्रचंड टीका सुरू आहे. सामाजिक न्याय आंदोलनांचे प्रस्थापित नेतृत्व आधुनिक व्यवस्थेच्या ज्ञान-आधारावर (म्हणजे ‘सायंस’ वर) आघात करायला तयार नाही, यामुळे अवस्था आगीत तेल ओतल्यागत झाली आहे. आज सायंस ला समाजात जी प्रतिष्ठा आहे तशीच बहुजन समाजाकडे असलेल्या ज्ञानाला (लोकविद्येला) नसेल, तर सामाजिक न्यायाचे लढे सक्षम ठरू शकत नाहीत. या लढ्यांचे वर्तमान नेतृत्व हे समजून घ्यायला तयार नाही, तर आधुनिक व्यवस्थेत प्रवेश मिळविलेल्या बहुजन समाजाच्या अगदीच लहान भागाचे हितसंबंध जोपासण्यातच कृतकृत्यता मानते. बहुजन समाजाचे ज्ञान व सामाजिक मूल्ये यांच्या ताकदीवर समताधिष्ठित नव समाज-निर्मिती साठी सार्वत्रिक संवाद साधायला तयार असेल अशा नेतृत्वाची सामाजिक न्याय लढ्याला आज खरी गरज आहे.

3. जल-जंगल-जमीन आंदोलन

पाणी, जंगल व जमीन या नैसर्गिक साधन-संपत्तीवर बहुजन समाजाच्या स्थानिक घटकांचा ताबा व नियंत्रण असावे, अशी जल-जंगल-जमीन आंदोलनाची मागणी आहे. या साधन-संपत्ती चा रख-रखाव साधायची आणि पर्यावरण संरक्षणाला साजेसा असा तिचा उपयोग करण्याची क्षमता, कला व ज्ञान स्थानिक समाजांकडे आहे, ही मान्यता या मागणीचा गाभा मानला पाहिजे. ही कार्ये हे समाज परंपरेने यशस्वी रीतीने करत आलेले आहेत. ब्रिटिश शासन आणि नंतर स्वतंत्र देशाच्या शासनांनी या समाजांपासून ती हिरावून घेतली. आपले अधिकार आणि कार्यांचा त्यांनी त्याग केल्यावर ही आधुनिक लोकशाही व्यवस्था त्यांना सामावून घेऊ शकलेली नाही. स्वराज संवाद या समाजांचे जल-जंगल-जमीन क्षेत्रातील ज्ञान व क्षमता आणि याविषयीच्या भावी शक्यता सर्वांसमक्ष मांडण्यात प्रभावी ठरावा.

4. पर्यावरण / हवामान न्याय आंदोलन

पर्यावरण नाशाला कारणीभूत असलेले घटकच हवामान बदलाला जवाबदार आहेत, हे सर्वश्रुत आहे. नाशाच्या या प्रक्रियेने हळू-हळू मानवी सामाजिक जीवनच दुष्कर होत चालले आहे. औद्योगिक क्रांती ने जे अर्थकारण स्थापले आणि ज्या जीवन-शैली ला खत-पाणी पुरवले त्यांतच पर्यावरणाचा नाश दडलेला आहे. परिणामी औद्योगिक क्रांतीचा ज्ञानाधार, म्हणजे ‘सायंस’ च्या एकाधिकारशाही विरुद्ध आवाज न उठवता फक्त या क्रांतीतून उदयाला आलेले अर्थकारण आणि जीवन्शाली वर टीका व आघात केले, तर तो निव्वळ कांगावा ठरेल. बहुजन समाजा ची समग्र चेतना म्हणून स्वराज-चेतने च्या बळावर पर्यावरण प्रश्नावर या व्यवस्थे समोर ठोस आव्हान उभारता येऊ शकेल. गरज आहे ती निसर्गाविषयी समृद्ध पारंपरिक ज्ञान, विवेक व पद्धती ज्या समाजांकडे आहेत त्यांना त्यांचे न्यायोचित स्थान बहाल करण्याची.

5. स्वराज-अभियान

वास्तविक बघता स्वराज आणि स्वदेशी या संकल्पना आपल्या परंपरा व संस्कृती करिता मुलभूत अशाच आहेत. स्वातंत्र्य लढ्यात गांधींच्या प्रवेशा आधीही त्या होत्याच. परंतू, गांधींच्या पुढाकारात निव्वळ आर्थिक किंवा राजकीय कल्पना न राहता, या सर्व भू-भागातील तत्व-विचाराचा अविभाज्य आणि मध्यवर्ती आयाम म्हणून या संकल्पना प्रतिष्ठा पावल्या. स्वातंत्र्यानंतर मात्र फक्त काही ट्रस्ट – संघटना – संस्थांची नावे भूषवण्या पलिकडे या शब्दांना महत्व उरलेले दिसत नाही. सत्ता समाजात असावी, स्वायत्त समाजाची पुनर्स्थापना आणि स्व-शासनाची वर्तमान कार्यक्षम रूपे यांवर स्वराज संकल्पनेतून खुलासा व्हावा, हे स्वराज संवादा चे मनोगत आहे. स्वराज आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी हे समजून घ्यावे आणि अशा अल्प-पल्ल्याच्या जुगाड-वजा उपायांना बळी पडू नये जे एकंदर स्वराज-निर्मिती साठी हानिकारक ठरू शकतील.

6. लोकविद्या जन आंदोलन

लोकविद्या जन आंदोलन हे ज्ञान आंदोलन आहे. ज्ञान-विश्वात लोकविद्येला न्यायोचित आणि समानते चे स्थान असावे, असा या आंदोलनाचा आग्रह आहे. हे आंदोलन असे मानते की लोकविद्येच्या बळावर जगणाऱ्यांची मिळकत विद्यापीठांतून आधुनिक शिक्षण घेतलेल्यांच्या मिळकती सारखीच असेल, अशी समाजाची एकंदर घडण असावी. भावी समाज संकल्पने संदर्भात या आंदोलनाने संत-परंपरा आणि बहुजन समाजाच्या तत्व-विचार परंपरांकडे लक्ष वेधले आहे. व्यक्तिवाद, ज्ञान-क्षेत्रातील पाश्चिमात्य तत्व-विचार आणि राज्यसंस्थे चे वर्चस्व यांपासून मुक्त अशा संवादात या आंदोलनाला रस आहे.

समाज-परिवर्तनाची इच्छा बाळगणाऱ्या व यासाठी विविध विचार घेऊन प्रयत्नशील असलेल्या सर्वच व्यक्ती, गट, संघटना – सर्वांनी – या राजकीय संवादात भाग घ्यावा. बहुजन समाजाच्या चळवळींचे अनुभव व गरजा या संवादासाठी मार्गदर्शक ठराव्यात.

English

SWARAJ GYAAN PANCHAYAT

Towards a New Political Dialogue

Great changes have taken place in the workings of the world order since around 1990. The conditions for this change were created by global events such as the break-up of the Soviet Union, the expanding influence of globalization, and the exponential growth of information and communication technologies. Right since the use of entirely new strategies and techniques in the Second Gulf War, capitalism and imperialism have managed to achieve ever growing loot and exploitation of large populations of the world. New ways of thought have evolved to provide theoretical basis to justify the systems of exploitation. The ICTs, new systems of governance and control, and the global market are in sync to sustain and strengthen the system.These exploitative processes have found appreciation and active support from the established political systems of the day – be they democratic, socialist, or communalistic. No ideology of liberation of humanity, that has come out of Europe till date, is up to the challenge. Neither theoretically, nor practically. Implications of this situation are clear: It would be a mistake to attempt to try to locate the difficulties of failure merely in organization of the liberation struggles inspired by them. The responsibility this places on the shoulders of those engaged in struggles for liberation of humanity is much larger. The situation calls for construction of an entirely new political dialogue and imagination.

The Ukrain-Russia war has not merely altered the equilibrium of the world order. The received notion of the state is itself under strain. Important countries like Russia, China, Turkey, Israel and India seem to be leading the challenge to it. These countries talk of richness of their civilizations and cultures, and stake their claim to redefine the world-order and the global balance of power. The leaders of these countries, perceived as dictators by their own peoples, are also seen questioning the hegemony of the western imperialist powers – the UK, the USA and Europe, the very birthground of the established notion of state. This is a fledgling, and yet a growing trend. The situation is complex enough to confound activists of progressive and secular struggles for social change.

There exists a deep and a far-reaching agreement and understanding between the actors of the old state and the proponents of the new fledgling state. There is complete concurrence between the two on the absolute necessity of continued loot and, exploitation of the samaj for realization of their respective visions.

In our country the farmers movement has created a new space of challenge to both. A space for nurturing alternative vision for reconstruction of a just and equal society. That space belongs to the bahujan samaj and provides to it an historical opportunity. An opportunity for re-building the samaj on the strength of its knowledge (lokavidya) and concrete social values of justice (nyaaya), sacrifice (tyaaga) and brotherhood (bhaaichaaraa). The path begins with a new political dialogue.

The twenty-first century awaits such a dialogue – a dialogue not burdened by the dead-weight of western traditions of social-political thought, nor by the organized knowledge systems within the country. In fact, such a dialogue always existed around the idea of ‘swaraj’. Ironically, however, it is post-independence political processes that have gradually killed it.

The twenty-first century was inaugurated with a de-stabilization within the world of western knowledge systems. It happened with emergence of the computer, and information and communication technologies. This was the time when there grew a broad awareness of existence of knowledge in possession of the bahujan samaj and the role it played in sustaining the samaj. After all, it is this knowledge, which imperialism sought to harness through the use of the new techniques of knowledge management and information flow in order to increase profits and enhance capital accumulation.

Movements of the bahujan samaj that mark this period have made it possible for us all to bring to the fore the idea of swaraj once again. Dialogue around the idea will need to understand the world-view of the bahujan samaj afresh and place it at the centre of the dialogue.

Swaraj Chetana (Swaraj Consciousness)

The bahujan samaj is the vast sea of social formations of farmers, artisans, adivasis, women, workers, and small vendors and shop owners – of men and women, exploited and outcast by the system, and largely strangers to the college and university sytem. Clearly, the supreme need is to understand their consciousness, that gives life to ripples and waves in that sea. It is on the strength of this consciousness that movements for change rest, and that paths of liberation are forged. It is not classes, which make up the bahujan samaj. People of the bahujan samaj identify and speak of themeselves, and live as members of so many smaller (laghu) samaj’s.

The swarajist tradition is a gift of the bahujan samaj. Their consciousness lives on, unsplintered and undivided, even today. One perceives it every day, here and there, in ordinary life. It is this integral consciousness that directs and regulates economic, technical, social, political, cultural, philosophical as well as productive and knowledge activities of men and women of the bahujan samaj. In order to understand this undivided consciousness it may help to note its different facets, like the moral, the social, the political and the knowledge facets. An ordinary example might clarify this. That to thieve is wrong is the moral facet, that thefts damage the weave of the samaj is the social facet, that thieving is a punishable offense is the political facet, and that thieving is a sign of avidya is the knowledge facet of the consciousness controlling the act of thieving within the samaj. Can one better understand the consciousness of the bahujan samaj by looking at the weight and role of these, and possibly more facets in various activities of day-to-day life of bahujan samaj?
The political ideologies – such as, liberal democracy, democratic socialism, scientific socialism – of modern Europe were born and took root in the context of the development of a political society, the society mentored and shaped by the bourgeoisie and the proletariat. Our society is a samaj made of many laghu-samaj’s, smaller social formations, with further progression right down to the individual. The individual and the larger samaj are two extreme ends of human existence. It is imperative to understand that human consciosness is one, where individual consciosness and social consciosness are inter-dependent, mutually regulatory and with no hierarchy between them. This an activist on the ground already knows intuitively. However, it is unfathomable for those who cannot set aside European categories of thought.

It is to denote the integral consciosness of the bahujan samaj referred to above that we would like to use the term ‘swaraj chetana’. We witness it in movements of the bahujan samaj.

1. Farmers movement

The question of incomes of farmer households has been the focus of the farmers movement. The chief demands have lingered around just, remunerative, or scientific prices for farm produce. The modern industrial system and life-styles simply do not allow any long-term satisfaction of this demand. The farmers see the the demand as a path to an honorable status in society. Farmers movement draws attention toward need for re-installation of social values of justice, sacrifice and brotherhood. Its insistance on non-political methods provides a space for a constructing a dialogic between movements around restoring power back to the samaj.

2. Movement for social justice

The primary concern of social justice is with equality of the the bahujan samaj with the modern classes. That is equality of those sacrificed on the altar of construction of the modern industrial society with those who were literally born and brought up with the rise of that society. The demand of the bahujan samaj for this equality, and of the policies adopted by the state in response are under increasing fire. That the present leadership of social justice movements has failed to question the knowledge basis of the modern society merely adds fuel to this fire. Social justice stands a chance only if knowledge with bahujan samaj has the same social status as science, the basis of modern society. The leadership fails to understands this, entrapped as it is in safeguarding interests of the miniscule portion of the bahujan samaj, which has been drawn into the modern system. The demand for success of social justice movements is for a new leadership, which engages in a dialogue that honors the knowledge and values in bahujan samaj and imagins a future built upon that knowledge and those values.

3. Jal-Jangal-Jameen movement

The demand for local control on jal-jangal-jameen (water-forest-land) by sections of the bahujan samaj amounts to a declaration of the capacity of these samaj’s for conserving and managing these natural resources by their own wisdom, values and knowledge. They always did precisely that. Till the British, and then the post-independence Indian governments wrested that control from them in service of modern industrial society. These samaj’s never found a place in the democratic system, which restored that control to them. A swaraj dialogue may throw open major possibilities for them.

4. Environment justice movement

It is widely appreciated that factors that have led to destruction of environment are also the ones that have caused climate change. This would make life itself to become unsustainable. These factors reside in the very nature of the economy and the life-styles that industrial revolution brought into existence. Only a challenge to the knowledge basis of industrial revolution, to science itself can bring this economy and these life-styles into question and render efforts at change meaningful. Swaraj chetana as the bearer of an integral tradition of thought can give a concrete shape to such a challenge. The demand is of a dialogue based on according a just place to the traditional wisdom and knowledge of nature.

5. Swaraj Abhiyan

The idea of swaraj and the thought of svadeshi are fundamental to our culture and traditions. Although both appeared in independence struggle before Mahatma Gandhi, under his leadership they were freed from being treated merely as economic, or political notions. Gandhi ji reconstructed them in various aspects of philosophical traditions of this entire land. Since independence, swaraj and swadeshi have been reduced to adorning names of certain organizations and trusts. However, the SGP conceives of swaraj debate as that new political dialogue, which enlightens pathways to reconstruction of autonomous samaj and contemporary forms of self-governance. Activist of swaraj andolan must understand this and not be swayed by quick-fixes, which will ultimately only produce harm.

6. Lokavidya Jan Andolan

Lokavidya Jan Andolan is a knowledge movement. It seeks a just and equal position for Lokavidya in the world of knowledge. It demands an imagination of that social arrangement in which lokavidya-based work earns the same income as work based on modern university education. LJA has drawn attention to the sant-parampara and philosophical traditions of the bahujan samaj. It can participate in building a political dialogue which is free from domination of the state, individualism and western philosophical hought in the world of knowledge.

Let all individuals, groups and organizations desiring social change and engaged with various ways of thinking – all of us – start a political dialogue. Let experiences and needs of movements of the bahujan samaj guide this dialogue and provide points of departure. The dialogue may fittingly be called ‘Swaraj Gyan Panchayat’.

हिन्दी

परिवर्तन विमर्श वाराणसी पहल

स्वराज ज्ञान पंचायत

एक नये राजनीतिक विमर्श की ओर

1990 के आस-पास से सोवियत यूनियन के टूटने, वैश्वीकरण के विस्तार पाने, सूचना (इंटरनेट) उद्योग के दिन दूना रात चौगुना आगे बढ़ने तथा दूसरे खाड़ी युद्ध के साथ युद्ध क्षेत्र में सर्वथा नए तौर तरीकों के विकसित होने से शुरू होकर आज तक पूँजीवाद और साम्राज्यवाद ने नई-नई वैचारिक स्थापनाओं, नई संपर्क-सूचना प्रौद्योगिकी और नई राज्य व्यवस्थाओं व वैश्विक बाजार के जरिये लूट और शोषण में बड़ी बढ़ोत्तरी की है. प्रचलित लोकतांत्रिक, समाजवादी और सांप्रदायिक व्यवस्थाओं सभी ने इसी प्रक्रिया में ज़ोर भरा है. यूरोप से उपजी परिवर्तन की विचारधाराएं इस प्रक्रिया से मुकाबला करने में सर्वथा नाकामयाब रही हैं, सैद्धांतिक और व्यावहारिक दोनों स्तरों पर. इसका मतलब यह है कि शोषण के जाल से मुकाबले की दिक्कतों को केवल सांगठनिक स्तर पर नहीं समझा जा सकता बल्कि यह एक नए विमर्श की मांग कर रहा है.हाल ही में शुरू हुए रूस-यूक्रेन युद्ध ने राष्ट्रीय और अंतरर्राष्ट्रीय राजनीति के आधार और समीकरणों को नया मोड़ दे दिया है, जिसके चलते प्रचलित राज्यसत्ता की अवधारणाओं को बड़े पैमाने पर प्रभावित हुई हैं. कुछ बड़े देशों ने नवनिर्माण के लिए सभ्यता, संस्कृति, इतिहास, भाषागत जैसी पहचान को एक ऐसा आधार बनाने की पेशकश की हैं, जो वैश्विक शक्तियों के नए सिरे से पुनर्संगठन का संकेत दे रही हैं. यह एक नई लेकिन प्रभावी बनती धारा है. इस धारा के चलते रूस, चीन, इजराइल, तुर्की और भारत अपने देश की सभ्यता और संस्कृति के गौरव शिखरों को और इसके फैलाव को एक दावे के रूप में पेश करते नज़र आते हैं. इन देशों के नेता अपने-अपने देशों में तानाशाह की पहचान रखते हैं और वैश्विक मंच पर पश्चिमी साम्राज्यवादी देशों (मुख्यतः इंग्लैण्ड, अमेरिका, यूरोप आदि) के विरोध की भाषा बोलते नज़र आ रहे हैं. परिवर्तन के कार्यकर्त्ता के लिए यह पेचीदगी भरी स्थिति है. प्रगतिशील और सेकुलर धारा के कार्यकर्ताओं के सामने असमंजस की स्थिति है.

उपरोक्त दोनों ही प्रक्रियाओं में बहुजन समाज की लूट अबाधित होने पर गहरी सहमति है. हमारे देश में फ़िलहाल इन दोनों खेमों के बीच किसान आन्दोलन ने ऐसी जगह पैदा की है, जहाँ किसान आंदोलन के कार्यकर्ता तथा गाँधी से लेकर मार्क्स तक सभी के अनुयायी एक साथ शामिल हैं. यह एक ऐतिहासिक मौका देता है एक तीसरे रास्ते के निर्माण का. एक ऐसे रास्ते के निर्माण का, जिसमें देश का बहुजन समाज (लोकविद्या समाज) अपने ज्ञान और विरासत के ठोस जीवनमूल्यों के आधार पर नवनिर्माण का रास्ता बनाए. इसकी शुरुआत एक नए राजनीतिक विमर्श से होगी.

21वीं सदी एक नये राजनीतिक विमर्श का इंतज़ार कर रही है, एक ऐसे राजनीतिक विमर्श का जो पाश्चात्य वैचारिक परम्पराओं और देशी संगठित ज्ञान के दबावों से मुक्त हो. हमारे देश में ‘स्वराज’ के इर्द-गिर्द एक ऐसा राजनीतिक विमर्श हमेशा से रहा है, लेकिन आज़ादी के बाद वह हाशिये पर चला गया. इस सदी के शुरू होने के थोड़ा पहले से ही आम लोगों के ज्ञान यानि लोकविद्या को नये सिरे से मान्यता मिलना शुरू हुई है. जिसके चलते और इस दौर के जन-आन्दोलनों के चलते उन नई परिस्थितियों का निर्माण हुआ है, जिनमें ‘स्वराज’ की चर्चा मुख्य धारा की बहस में आ सकती है. हमें इसके लिए दुनिया को बहुजन समाज की दृष्टि से समझने की शुरुआत नए सिरे से करनी होगी.

स्वराज चेतना

बड़े पैमाने पर शोषित और बहिष्कृत लोग, यानी किसान, मज़दूर, कारीगर, स्त्रियां, आदिवासी और ठेले गुमटी वाले, कालेज या विश्वविद्यालय नहीं गए होते हैं. हमें इनकी चेतना के स्वरुप को समझना होगा क्योंकि इन्हीं की चेतना की ताकत पर परिवर्तन के आंदोलन बनते हैं और मुक्ति के रास्ते निखारे जाते हैं. ये लोग वर्गों के रूप में नहीं पाए जाते तथापि समाज के रूप में ही वे अपनी पहचान करते हैं और उसी रूप में अस्तित्व भी रखते हैं.
‘स्वराज’ की परंपरा इन्हीं समाजों की देन है. इन समाजों में स्वराज चेतना के अंश आज भी जिंदा है. इनकी इस चेतना के चार अंग हैं : नैतिक, सामाजिक, राजनीतिक और ज्ञान आधारित. जबकि इन्हें अलग-अलग पहचानने से समझने की दृष्टि से कुछ मदद हो सकती है तथापि ये एक किस्म की संयुक्त चेतना के रूप में ही अस्तित्व रखते हैं. इन समाजों के जीवन में आर्थिक, तकनीकी, सामाजिक, राजनीतिक ,सांस्कृतिक, दार्शनिक और उत्पादन व ज्ञान सम्बंधित सारी गतिविधियां इसी संयुक्त चेतना से संचालित होती हैं. अपनी समझ साफ़ करने के लिए एक उदाहरण की मदद ली जाये. चोरी करना गलत है यह नैतिक चेतना है. चोरी करने से सामाजिक ताना-बाना टूटता है यह सामाजिक चेतना है. चोरी करना दंडनीय अपराध है यह राजनीतिक चेतना है. यूरिया से ज़मीन को होने वाले दूरगामी नुक्सान को पहचानना ज्ञान आधारित चेतना है. इस तरह हम चेतना के इन अंगों की थोड़ी बहुत व्याख्या करके आम लोगों के जीवन में इन चेतनाओं के आनुपातिक महत्त्व की पहचान कर सकते हैं.

आधुनिक यूरोप की राजनीतिक विचारधाराएं राजनीतिक समाज ( बुर्जुआ और सर्वहारा की प्रधानता में बने समाज और राज्य) के विकास के संदर्भ में विकसित हुई हैं. लोकतंत्र, लोकतांत्रिक-समाजवाद और वैज्ञानिक-समाजवाद ऐसी ही विचारधाराएं हैं. भारतीय समाज लघु समाजों (सोशल फार्मेशन) से बना है और लघु समाज लघुतर समाजों से. इस प्रक्रिया को जारी रखें तो अंत में व्यक्ति पर पहुँच जायेंगे। समाज और व्यक्ति मानवीय वास्तविकता के एक दूसरे के पूरक दो छोर हैं. यह समझाना महत्वपूर्ण है कि मानवीय चेतना में वैयक्तिक चेतना और सामाजिक चेतना का अन्योन्याश्रित संबंध निहित होता है. ज़मीनी कार्यकर्त्ता चेतना की यह समझ अक्सर रखते हैं. समस्या ज़्यादा पढ़े-लिखे लोगों के साथ है, जो यूरोपीय विचारों का सन्दर्भ लिए बगैर सोच नहीं पाते.

जिस संयुक्त चेतना का ज़िक्र ऊपर किया गया है उसे मोटे तौर पर ‘स्वराज चेतना’ का नाम दिया जा सकता है.
नीचे कुछ जन आन्दोलनों में इस चेतना को पहचाना जा सकता है.

1. किसान आन्दोलन

किसान आन्दोलन किसान परिवारों की आय पर केन्द्रित है. इसकी प्रमुख अभिव्यक्ति कृषि उत्पाद का जायज़, वैज्ञानिक और लाभकारी मूल्य मांगने में हुई है. उद्योग प्रधान आर्थिकी और वर्तमान जीवन शैली में यह संभव नहीं है. किसान आन्दोलन उस समाज की कल्पना का आग्रह रखता है, जिसमें उसे बाकि लोगों की तरह ही मान और सम्मान हो. आन्दोलन की व्यापकता और संघर्ष का जज़्बा न्याय, त्याग और भाईचारा जैसे मूल्यों की पुनर्प्रतिष्ठा की ओर ध्यान ले जाता है. यह आन्दोलन अपने लिए अराजनीतिकता के आग्रह के जरिये ऐसे नये राजनीतिक विमर्श को आकार देने का आधार बना रहा है, जिस विमर्श में राजनीति के साथ सामाजिक सत्ता की पुनर्स्थापना का महत्त्व उजागर हो.

2. सामाजिक न्याय आन्दोलन

सामाजिक न्याय की मांग उन लोगों की बराबरी की मांग है, जो औद्योगिक दुनिया के निर्माण में हाशिये पर डाल दिए गए हैं . ये ही बहुजन समाज हैं . इसकी प्रभावी समाज में शामिल होने की मांग का और उसके लिए अपनाई गई नीतियों का विरोध बड़े पैमाने पर शुरू हो गया है. जिसका मूल कारण यह है कि बहुजन समाज ने ज्ञान की अपनी परम्पराओं के आधार पर औद्योगिक समाज के ज्ञान के आधार साइंस को चुनौती नहीं दी है. अपनी लड़ाई ज्ञान के क्षेत्र में ले जाये बगैर सामाजिक न्याय संभव नहीं है. सामाजिक न्याय आन्दोलन के नेतृत्व में इस समझ की कमी है या यह कह लीजिये कि उन्हें बहुजन समाज का केवल ऊपरी हिस्सा ही दिखाई देता है. यह ऊपरी हिस्सा किसी बड़े परिवर्तन या मांग के समर्थन के लिए तैयार नहीं है. यह आन्दोलन बहुजन समाज के नये नेतृत्व और उस राजनीतिक विमर्श की मांग कर रहा है जिसमें बहुजन समाज की ज्ञान की परम्पराओं को स्थान मिले.

3. जल-जंगल-ज़मीन आन्दोलन

परंपरागत तौर पर जिन समाजों का नियंत्रण जल, जंगल और ज़मीन पर हुआ करता था वह पहले अंग्रेजों ने और फिर आज़ाद हिन्दुस्तान की सरकारों ने उनसे छीन लिया. वे इन प्राकृतिक संसाधनों पर अपना नियंत्रण वापस मांग रहे हैं. उनके ऐसे नियंत्रण का सीधा अर्थ यह है कि जल, जंगल और ज़मीन का प्रबंधन वे अपने ज्ञान, सामाजिक मूल्यों और विवेक के आधार पर करेंगे. इन समाजों के हितों का समावेश किन्हीं भी लोकतंत्र के नाम पर चलने वाली व्यवस्थाओं में नहीं हो सका है. स्वराज का राजनीतिक विमर्श उनके लिए बड़े रास्ते खोल सकता है.

4. पर्यावरण/जलवायु आन्दोलन

पर्यावरण और स्थितिकीय के विनाश के जो कारक हैं वे ही जलवायु परिवर्तन और उसके चलते जीवन ही समाप्त हो जाये, इसके भी कारक हैं. ये कारक प्रमुख रूप से औद्योगिक क्रांति के चलते बनी आर्थिकी और जीवन शैली में निहित हैं. जब तक औद्योगिक क्रांति के ज्ञान-आधार यानी साइंस को चुनौती नहीं दी जाती तब तक इस आर्थिकी और जीवन शैली को बदलने के पुख्ता आधार नहीं बनते. स्वराज चेतना एक समग्र तर्क परंपरा की वाहक है और इस चुनौती को मूर्त रूप देने की क्षमता रखती है. पर्यावरण/जलवायु आन्दोलन एक ऐसे राजनीतिक विमर्श की मांग कर रहा है, जिसमें प्रकृति की पारंपरिक समझ और ज्ञान को उसका न्यायोचित स्थान मिले.

5. स्वराज अभियान

स्वराज का विचार वर्ष 2011 के भ्रष्टाचार विरोधी आन्दोलन के बाद से सार्वजनिक बहस में दुबारा आ गया. स्वराज और स्वदेशी ये इस देश और सभ्यता की परम्परा के मौलिक विचार हैं, जो महात्मा गाँधी के पहले से राष्ट्रीय आन्दोलन में बहस में भी रहे. महात्मा गाँधी ने उन्हें राजनीतिक अथवा आर्थिक स्तर से उठा कर एक सार्वभौमिक भारतीय दर्शन के अंगों के रूप में पुनर्निर्मित किया. अब स्वराज के नाम से संगठन, अभियान, संस्थाएं आदि चल रहे हैं. स्वराज की यह बहस एक नये राजनीतिक विमर्श को जन्म देती है. यह एक ऐसी बहस होनी है, जो स्वायत्त समाजों के पुनर्निर्माण और स्वशासन के समकालीन के रूपों और मार्गों को उजागर करेगी. यह बात स्वराज आन्दोलन में सक्रिय व्यक्तियों और समूहों को समझना ज़रूरी है. तुरंत नतीजा हासिल करने की इच्छा के परिणाम प्रतिकूल ही होंगे.

6. लोकविद्या जन आन्दोलन

लोकविद्या जन आन्दोलन बहुजन समाज का ज्ञान आन्दोलन है, जिसका प्रमुख ध्येय लोकविद्या के लिए ज्ञान की दुनिया में बराबरी का स्थान हासिल करना है. यह उस व्यवस्था की कल्पना की मांग करता है, जिसमें लोकविद्या आधारित कार्यों पर वैसी ही आय हो जैसी विश्वविद्यालय के ज्ञान के आधार पर होती है. लोकविद्या के विचार और आन्दोलन ने संत परंपरा और बहुजन समाज की दर्शन की परम्पराओं की ओर ध्यान खींचा है. यह उस राजनीतिक विमर्श को बनाने में भागीदार हो सकता है, जो राज्यसत्ता, व्यक्तिवाद और ज्ञान के पाश्चात्य दर्शन के दबाव में न हो.

परिवर्तन के आकांक्षी व्यक्ति, समूह, संगठन और ढंग-ढंग से सोचने वाले मिलकर एक नया राजनीतिक विमर्श शुरू करें. जन-आन्दोलनों की ज़रूरतों और उनमें निहित दिशाबोध से इस विमर्श के प्रस्थान बिंदु बनाये जायें. इस संवाद को ‘स्वराज ज्ञान पंचायत’ का नाम दिया जाए तो बेहतर होगा.

मराठी

स्वराज ज्ञान पंचायत

एका नवीन राजकीय संवादाच्या दिशेने

एकोणीसशे नव्वद नंतर च्या तीन दशकांत जगात फार मोठे बदल घडून आले. यांसाठी पोषक अशी पार्श्वभूमी तयार होण्यात सोवियत यूनियन चे विघटन, जागतिकीकरणाचा वाढता व्याप आणि संगणक व संचार तंत्रज्ञानात घडून आलेले अभूतपूर्व बदल या बाबींचा वाटा निर्णायक मानायला हवा. दुसऱ्या खाडी युद्धात अगदीच नवीन तंत्र आणि डावपेचांचा वापर केला गेला. त्यानंतर भांडवलशाही व साम्राज्यवाद यांकरवी जगातील मोठ्या जनसंख्येच्या आधीपासूनच होत असलेल्या लुटीत प्रचंड वाढ साध्य करणाऱ्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. या सोबतच या वाढीव लुटीचे ही समर्थन करायला नवनवीन वैचारिक व्यवस्था अस्तित्वात आल्या आहेत. इंटरनेट व संचार प्रणाली, शासन आणि नियंत्रणाच्या आधुनिक व्यवस्था आणि जागतिक बाजारपेठ हे या सर्व प्रक्रियांत एकमेकाला सहायक आणि पूरक ठरले आहेत.प्रभावी चलनात असलेल्या सर्वच विचार-प्रणाली व राजकीय व्यवस्थांकरवी – मग त्या लोकशाही असोत, का समाजवादी, अगर सम्प्रदायवादी – या जागतिक शोषण प्रक्रियांचे ‘विकास’ या नावाने स्वागत होत आहे! पाश्चिमात्य देशांत जन्मलेले मानव-समाज मुक्तीचे सगळेच विचार हे नवीन आव्हान पेलण्यास हतबल ठरले आहेत, असे मानायाला पुरेशी जागा आहे. या विचारांवर आधारलेल्या मुक्ती-लढ्यांचे वैफल्य निव्वळ संघटनात्मक स्वरूपाचे मानले, तर ते सपशेल चुकीचे ठरेल. परिणामी या सर्वच संघर्षांत सहभागी कार्यकर्त्यांसमोर विलक्षण आव्हान उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी मिळून आपसांत एका नवीन प्रकाराचा संवाद आरम्भणे गरजेचे आहे.

जागतिक ताकदींमधला परस्पर समतोल रशिया-युक्रेन युद्धाने जवळ-जवळ संपुष्टात आणला आहे. एवढेच नव्हे तर युद्धा सोबतच्या घडामोडींनी ‘राज्य’ (नेशन-स्टेट) या दोन-अडीच शतकांपूर्वी यूरोपात अस्तित्वात आलेल्या समाज-संचलना विषयीच्या मूळ संकल्पनेवर मोठे प्रश्न-चिह्न उभे केले आहे. या प्रक्रियेत रशिया, चीन, तुर्कस्थान, इज्राएल आणि भारत हे देश आघाडी वर दिसतात. आपली प्राचीन समृद्ध सभ्यता व संस्कृती या बद्दल हे देश आक्रमक पवित्रा घेतांना, आणि त्या बळावर जागतिक शक्ती-समीकरणात निर्णायक बदल घडवायची भाषा बोलतांना दिसतात. एकीकडे या सर्व देशांच्या नेत्यांची देशांतर्गत प्रतिमा ‘हुकूमशहा’ अशी आहे, तर दुसरीकडे मात्र हेच नेते ‘राज्य’ या संकल्पनेच्या जनक (ब्रिटन, अमेरिका, फ्रांस) देशांच्या दंडुकेशाही चा विरोध करतांनाही आढळतात. सध्या अंकुरावस्थेत असलेला – “सिविलायझेशन स्टेट” या नावाने संबोधला जात असलेला – हा निवडुंग फोफावण्याच्या मार्गावर आहे. प्रगतीशील धर्मनिरपेक्ष कार्यकर्त्यांच्या दृष्टीने एकंदर परिस्थिती पुरेशी जटील आणि कोंडीत टाकणारी आहे.

जुन्या (नेशन-स्टेट), आणि सध्या मूळ धरत असलेल्या नवीन (सिविलायझेशन स्टेट) अशा दोन राज्य-संकल्पनांत बरीच वेगळीक आहे, मतभिन्नता आहे. या वेगवेगळ्या संकल्पनांचे पुरस्कर्ते अनेक बाबतीत एकमेकाचा विरोध ही करतात. मात्र एका अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर दोहोंत एकमत व मैत्री दिसून येते. जर भावी समाजाचे आपल्या आवडीचे चित्र प्रत्यक्षात रेखाटायचे असेल, तर बहुजन समाजाची लूट मांडणे अपरिहार्य आहे, यावर दोनही प्रकारच्या राज्यांचे प्रवर्तक एकमेका सोबत आहेत.

देशांतील शेतकरी चळवळीने मात्र प्रचलित दोनही प्रभावी राजकीय प्रवाह थोपवण्याचे आव्हान पेलण्यासाठी मैदान मोकळे केले. हे मैदान बहुजन समाजाचे आहे. न्याय व समते वर समाजाची पुनर्बांधणी घडवायचे हे मैदान आहे. बहुजन समाजा साठी ही ऐतिहासिक संधी आहे. स्वतः जवळचे आपले ज्ञान आणि न्याय, त्याग व बंधुभावाची आपली सामाजिक मूल्ये यांच्या दिमतीवर नवीन समाजाची निर्मिती करायला पुढाकार घ्यायची ही संधी आहे. याची सुरवात एका नवीन राजकीय संवादाची मुहूर्तमेढ ठेवून होऊ शकेल.

एका नवीन धरतीच्या राजकीय संवादाच्या प्रतीक्षेत हे शतक आहे. पाश्चिमात्य उगमस्थाने असलेल्या वैचारिक परंपरा व व्यवस्था, आणि देशांतर्गत संघटित ज्ञान प्रणालींनी पुरस्कृत केलेल्या वैचारिक परंपरा व व्यवस्था या दोहोंचे जोखड झुगारून टाकणारा असा हा संवाद असेल. तसे पाहिले तर असा संवाद आपल्या समाजात ‘स्वराज’ अगर तत्सम संकल्पनांभोवती नेहमीच घडत असे. परंतू, इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळविल्यानंतरच्या राजकीय प्रक्रियांनीच तो हळू-हळू संपुष्टात आणला, ही ऐतिहासिक विडम्बनाच मानावी लागेल.

एकविसाव्या शतकाची नांदी पाश्चिमात्य ज्ञान क्षेत्राला मोठे हादरे देत झाली. संगणक विज्ञान आणि संचार तंत्रज्ञान यांत झालेली विलक्षण प्रगती याला जवाबदार ठरली, आणि ज्ञान-क्षेत्रात सायंस चे निर्विवाद सर्वोच्च स्थान, थोडे-फार का होईना, डळमळीत झाले. परिणामी हा काळ बहुजन समाजाकडे असलेल्या विस्तृत ज्ञानाचे – म्हणजेच, लोकविद्येचे – सामाजिक अस्तित्व व समाज जगवायचे मार्ग पुरवायची त्या ज्ञानाची क्षमता, यांविषयीची, वसाहतवादी वर्चस्वात हरपत गेलेली, सार्वत्रिक ओळख आणि भान परत एकदा जागवणारा काळ ठरला. बहुजन समाजाने लोकविद्येच्या ताकदीवर केलेल्या उत्पादना वर जागतिक भांडवल, आणि नवोदित संगणक, इंटरनेट व संचार प्रणाली-आधारित ज्ञान-व्यवस्थापन तंत्र वापरून जागतिक बाजारपेठांतून वाढीव मुनाफा आणि भांडवल-संचय साधणारी जी नवीन प्रक्रिया या काळात बळावली, ती याला काही अंशी कारणीभूत ठरली.

बहुजन समाजाच्या या काळातील संघर्षांपासून शिकवण आणि प्रेरणा घेऊन ‘स्वराज’ या संकल्पनेभोवती संवाद साधता येऊ शकेल. बहुजन समाजाची विश्वदृष्टी नव्याने समजून घेणे या संवादातून साधू शकेल.

स्वराज-चेतना

बहुजन समाज हा विविध शेतकरी, कारागीर, आदिवासी, मजूर, फेरीवाले, लहान दुकानदार, स्त्रिया या समाजांचा विशाल सागर आहे. आधुनिक शोषणकारी व्यवस्थेने सामाजिक दृष्टीने बहिष्कृत केलेला असा हा समाज आहे; कॉलेज-विद्यापीठ शिक्षणाला कमोबेश मुकलेल्यांचा समाज आहे. या सागरातील लहरी व लाटांत या समाजाच्या जाणिवाच प्राण फुंकतात व त्याच बळावर या समाजाचे लढे उभे राहतात. बहुजन समाजातील लोकांची ओळख त्यांच्या-त्यांच्या लघु-समाजांतून तयार होते, आणि ते या समाजांचे घटक म्हणूनच बहुजन समाजरूपी सागरात जगतात, वावरतात.

स्वराज-चेतना बहुजन समाजाचा आविष्कार आहे. सामान्य जीवनात या चेतनेची पदोपदी प्रचीती येते. समाजातील आर्थिक, तांत्रिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, तत्व-विचार संबंधी, आणि एकंदर सर्वच उत्पादक व ज्ञानाधिष्ठित कार्ये या अखंडित समग्र चेतनेच्या नियंत्रण व मार्गदर्शनानेच होत असतात. बहुजन समाजाची चेतना, समग्र जाणीव समजून घ्यायला तिचे विविध पैलू ओळखणे सहायक ठरावे. उदाहरणार्थ, चोरी करण्याला समाजात आळा घालणाऱ्या समग्र चेतने बद्दल असे म्हणता येईल: ‘चोरी करणे चूक आहे’ हा तिचा नैतिक पैलू आहे, तर ‘चोरी केल्याने समाजाची एकंदर वीण उसवते’ हा सामाजिक पैलू, ‘चोरी करणे दंडनीय अपराध आहे’ हा राजकीय पैलू, आणि ‘चोरी करणे अविद्येचे लक्षण आहे’ हा तिचा ज्ञान-पैलू. सर्वच प्रकारचे सामाजिक व्यवहार असेच त्या-त्या व्यवहारासंबंधी विविध आयामी समग्र चेतनेच्या बळावरच नियंत्रित होत असतात, या दृष्टीकोनातून बघितले तर बहुधा ती समजायला मदत होईल.
उदारमतवादी लोकशाही, लोकतांत्रिक समाजवाद, किंवा शास्त्रीय समाजवाद (लिबरल डेमोक्रसी, डेमोक्रेटिक सोशलिझम, किंवा सायंटिफिक सोशलिझम) या सारख्या राजकीय विचारधारा पाश्चिमात्य देशांत उदयाला आल्या आणि रुजल्या. त्या देशांतील समाज मध्यम वर्ग (bourgeoisie) आणि कामगार वर्ग (proletariat) यांच्या नेतृत्वात घडले. आपल्या देशाचा बृहत समाज मात्र असंख्य लघु-समाजांनी मिळून घडलेला आहे. यात लघु-समाज, त्यांत लघुतर समाज, … अशी घटकांची मालिका थेट व्यक्ती पर्यंत नेते. समाजाच्या या घडवणुकीत प्रत्येक पातळीवर ‘स्वायत्तता’ या संकल्पनेला महत्वाचे स्थान आहे. व्यक्ती आणि बृहत समाज हे मानवाच्या अस्तित्वाचे व जीवनाचे दोन टोकांचे घटक आहेत. या संदर्भात हे लक्षात घेणे गरजेचे आहे की व्यक्तिगत जाणिवा आणि सामाजिक जाणिवा यांच्या दरम्यान अन्योन्याश्रित पण समतेचे नाते ज्यात मान्य असते ती चेतना म्हणजेच मानवीय चेतना. जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला हे सत्य आपसुकच गवसते. यात अडचण फक्त त्यांनाच भासते जे पाश्चिमात्य संकल्पना बाजूला सारून विचार करू शकत नाहीत!
वर चर्चिलेली बहुजन समाजाची समग्र चेतना म्हणजेच स्वराज-चेतना. जागतिक शोषण व्यवस्थेने निर्माण केलेल्या परिस्थितीत होत असलेल्या बहुजन समाजाच्या सर्वच लढ्यांत स्वराज-चेतनेची स्फुटे दिसतात.

1. शेतकरी आंदोलन

या आंदोलनात शेतकरी कुटुंबाच्या मिळकतीचा प्रश्न मध्यवर्ती आहे. प्रमुख मागणी शेतमालाला रास्त भाव, फायदेशीर भाव, किंवा शास्त्रीय भाव या धरतीची आहे. आधुनिक औद्योगिक व्यवस्था आणि जीवन-शैली कायम ठेवून या मागणी चे निराकरण होणे केवळ अशक्य आहे. शेतकरी असे मानतात की मानाने जगायचे असेल तर ही मागणी पदरात पाडून घेण्याला पर्याय नाही. समाजात न्याय, त्याग आणि बंधुभाव रुजवणे अतिशय गरजेचे आहे याकडे शेतकरी आंदोलनाने लक्ष वेधले आहे. अराजकीयत्वा वर आंदोलनाने दिलेला भर सत्ता समाजात परतावी यासाठी परस्पर संवाद साधण्या संबंधी आशावादाला बळ देणाराच आहे.

2. सामाजिक न्यायाचे लढे

सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा या उद्दिष्टाने लढलेले लढे बहुजन समाज आणि आधुनिक वर्ग यांत समता व्हावी यावर भर देतात. याचा अर्थ असा की आधुनिक औद्योगिक व्यवस्था उभारायला ज्या समाजांचा बळी गेला ते, आणि त्या व्यवस्थेने जे वर्ग मुळात जन्माला घातले आणि पोसले ते, यां दोहोंत समता व्हावी असा आग्रह सामाजिक-न्याय लढे धरतात. या लढ्यांतील मागण्या आणि त्यां संदर्भात सरकारींनी उचललेली धोरणात्मक पावले या दोहोंवर सध्या राजकारणात प्रचंड टीका सुरू आहे. सामाजिक न्याय आंदोलनांचे प्रस्थापित नेतृत्व आधुनिक व्यवस्थेच्या ज्ञान-आधारावर (म्हणजे ‘सायंस’ वर) आघात करायला तयार नाही, यामुळे अवस्था आगीत तेल ओतल्यागत झाली आहे. आज सायंस ला समाजात जी प्रतिष्ठा आहे तशीच बहुजन समाजाकडे असलेल्या ज्ञानाला (लोकविद्येला) नसेल, तर सामाजिक न्यायाचे लढे सक्षम ठरू शकत नाहीत. या लढ्यांचे वर्तमान नेतृत्व हे समजून घ्यायला तयार नाही, तर आधुनिक व्यवस्थेत प्रवेश मिळविलेल्या बहुजन समाजाच्या अगदीच लहान भागाचे हितसंबंध जोपासण्यातच कृतकृत्यता मानते. बहुजन समाजाचे ज्ञान व सामाजिक मूल्ये यांच्या ताकदीवर समताधिष्ठित नव समाज-निर्मिती साठी सार्वत्रिक संवाद साधायला तयार असेल अशा नेतृत्वाची सामाजिक न्याय लढ्याला आज खरी गरज आहे.

3. जल-जंगल-जमीन आंदोलन

पाणी, जंगल व जमीन या नैसर्गिक साधन-संपत्तीवर बहुजन समाजाच्या स्थानिक घटकांचा ताबा व नियंत्रण असावे, अशी जल-जंगल-जमीन आंदोलनाची मागणी आहे. या साधन-संपत्ती चा रख-रखाव साधायची आणि पर्यावरण संरक्षणाला साजेसा असा तिचा उपयोग करण्याची क्षमता, कला व ज्ञान स्थानिक समाजांकडे आहे, ही मान्यता या मागणीचा गाभा मानला पाहिजे. ही कार्ये हे समाज परंपरेने यशस्वी रीतीने करत आलेले आहेत. ब्रिटिश शासन आणि नंतर स्वतंत्र देशाच्या शासनांनी या समाजांपासून ती हिरावून घेतली. आपले अधिकार आणि कार्यांचा त्यांनी त्याग केल्यावर ही आधुनिक लोकशाही व्यवस्था त्यांना सामावून घेऊ शकलेली नाही. स्वराज संवाद या समाजांचे जल-जंगल-जमीन क्षेत्रातील ज्ञान व क्षमता आणि याविषयीच्या भावी शक्यता सर्वांसमक्ष मांडण्यात प्रभावी ठरावा.

4. पर्यावरण / हवामान न्याय आंदोलन

पर्यावरण नाशाला कारणीभूत असलेले घटकच हवामान बदलाला जवाबदार आहेत, हे सर्वश्रुत आहे. नाशाच्या या प्रक्रियेने हळू-हळू मानवी सामाजिक जीवनच दुष्कर होत चालले आहे. औद्योगिक क्रांती ने जे अर्थकारण स्थापले आणि ज्या जीवन-शैली ला खत-पाणी पुरवले त्यांतच पर्यावरणाचा नाश दडलेला आहे. परिणामी औद्योगिक क्रांतीचा ज्ञानाधार, म्हणजे ‘सायंस’ च्या एकाधिकारशाही विरुद्ध आवाज न उठवता फक्त या क्रांतीतून उदयाला आलेले अर्थकारण आणि जीवन्शाली वर टीका व आघात केले, तर तो निव्वळ कांगावा ठरेल. बहुजन समाजा ची समग्र चेतना म्हणून स्वराज-चेतने च्या बळावर पर्यावरण प्रश्नावर या व्यवस्थे समोर ठोस आव्हान उभारता येऊ शकेल. गरज आहे ती निसर्गाविषयी समृद्ध पारंपरिक ज्ञान, विवेक व पद्धती ज्या समाजांकडे आहेत त्यांना त्यांचे न्यायोचित स्थान बहाल करण्याची.

5. स्वराज-अभियान

वास्तविक बघता स्वराज आणि स्वदेशी या संकल्पना आपल्या परंपरा व संस्कृती करिता मुलभूत अशाच आहेत. स्वातंत्र्य लढ्यात गांधींच्या प्रवेशा आधीही त्या होत्याच. परंतू, गांधींच्या पुढाकारात निव्वळ आर्थिक किंवा राजकीय कल्पना न राहता, या सर्व भू-भागातील तत्व-विचाराचा अविभाज्य आणि मध्यवर्ती आयाम म्हणून या संकल्पना प्रतिष्ठा पावल्या. स्वातंत्र्यानंतर मात्र फक्त काही ट्रस्ट – संघटना – संस्थांची नावे भूषवण्या पलिकडे या शब्दांना महत्व उरलेले दिसत नाही. सत्ता समाजात असावी, स्वायत्त समाजाची पुनर्स्थापना आणि स्व-शासनाची वर्तमान कार्यक्षम रूपे यांवर स्वराज संकल्पनेतून खुलासा व्हावा, हे स्वराज संवादा चे मनोगत आहे. स्वराज आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी हे समजून घ्यावे आणि अशा अल्प-पल्ल्याच्या जुगाड-वजा उपायांना बळी पडू नये जे एकंदर स्वराज-निर्मिती साठी हानिकारक ठरू शकतील.

6. लोकविद्या जन आंदोलन

लोकविद्या जन आंदोलन हे ज्ञान आंदोलन आहे. ज्ञान-विश्वात लोकविद्येला न्यायोचित आणि समानते चे स्थान असावे, असा या आंदोलनाचा आग्रह आहे. हे आंदोलन असे मानते की लोकविद्येच्या बळावर जगणाऱ्यांची मिळकत विद्यापीठांतून आधुनिक शिक्षण घेतलेल्यांच्या मिळकती सारखीच असेल, अशी समाजाची एकंदर घडण असावी. भावी समाज संकल्पने संदर्भात या आंदोलनाने संत-परंपरा आणि बहुजन समाजाच्या तत्व-विचार परंपरांकडे लक्ष वेधले आहे. व्यक्तिवाद, ज्ञान-क्षेत्रातील पाश्चिमात्य तत्व-विचार आणि राज्यसंस्थे चे वर्चस्व यांपासून मुक्त अशा संवादात या आंदोलनाला रस आहे.

समाज-परिवर्तनाची इच्छा बाळगणाऱ्या व यासाठी विविध विचार घेऊन प्रयत्नशील असलेल्या सर्वच व्यक्ती, गट, संघटना – सर्वांनी – या राजकीय संवादात भाग घ्यावा. बहुजन समाजाच्या चळवळींचे अनुभव व गरजा या संवादासाठी मार्गदर्शक ठराव्यात.

Back To Top